मुंबई

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर…

Read more

बाळासाहेब ठाकरे यांचा प्रस्ताव उद्धवनी अडवला

विशेष मुलाखत : विजय चोरमारे मुंबई महापालिकेत मी सुधार समितीचा अध्यक्ष असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक काम सांगितले होते. ते काम आम्ही मार्गी लावत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र…

Read more

सत्ता दिल्यास ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो

मुंबई : विशेष प्रतिनिधी : जी भूमिका मांडतो त्यावर अखेरपर्यंत ठाम असतो. आपल्या हातात सत्ता दिल्यास ४८ तासाच्या आत सर्व मशिदींवरील भोंगे काढायला लावतो. अन्यथा राज ठाकरे नाव नाही सांगणार…

Read more

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती; भाजपवर तत्काळ कारवाई करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही, अशा पद्धतीच्या खोट्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या…

Read more

लाडक्या बहिणींसाठी सर्वच पक्ष सरसावले !

मुंबई : प्रतिनिधी : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला महिलांच्या समस्या माहीत आहेत. त्यामुळेच आम्ही महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचे ठरवले, असा दावा…

Read more

ईडी’ पासून मुक्तीसाठी राष्ट्रवादी भाजपसोबत

मुंबई: विशेष प्रतिनिधी  :  विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

Read more

अनिल अंबानींची बोगस बँक हमी

मुंबई वृत्तसंस्था : अनिल धीरुभाई अंबानी ( Anil Ambani ) समूहाच्या ‘रिलायन्स एनर्जी पॉवर’ या कंपनीने ‘सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला (एसईसीआय) बनावट बँक गॅरंटी देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.…

Read more

राहुल, प्रियांका महाराष्ट्रात तळ ठोकणार

मुंबई; प्रतिनिधी : वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन…

Read more

सरकार आल्यास महिलांना महिना ३ हजार : राहूल गांधी

मुंबई; जमीर काझी : भाजपाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या यंत्रणाच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार चोरले. केवळ अदानी आणि अंबानींसाठी काम करणारे सरकार बनवले. त्यामुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे, प्रकल्प…

Read more

अजितदादांना ३६ तासांचा अल्टिमेटम

मुंबई; प्रतिनिधी : वर्षभरापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंडखोरी केली. ४० आमदारांना घेऊन ते भाजपबरोबर महायुतीत सामील झाले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद…

Read more