मुंबई

उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली : राज ठाकरे  

मुंबई; विशेष प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला विरोध केला त्यांच्याच दावणीला उद्धव ठाकरेंनी शिवसेना बांधली. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे काम केले, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…

Read more

भाजपा व मित्रांची नजर धारावी, सायन कोळीवाड्यावर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ केला आहे. ईव्हीएम हॅक केले जाते याबद्दल लोक बोलतात पण…

Read more

देशात निर्माण होणार दहा लाख रोजगार

मुंबई; वृत्तसंस्था : येत्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एका नवीन अहवालानुसार २०२६ पर्यंत देशात सुमारे दहा लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग…

Read more

ठाकरे बंधू, देवरा, शायना एनसी, नांदगावकरांचा लागणार कस!

जमीर काझी महाराष्ट्राचे राजकीय व प्रशासकीय सत्ता केंद्राचे मुख्यालय, गेटवे ऑफ इंडिया, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हाजी अली, मुंबादेवी यासारख्या ऐतिहासिक व जागतिक दर्जाची पर्यटन, धार्मिक स्थळे आणि…

Read more

‘मविआ’ सरकार चोरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

मुंबई; प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली, हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थानातही…

Read more

भरारी पथकातील खंडणीखोर ६ कर्मचाऱ्यांचे निलंबन

मुंबई : विशेष प्रतिनिधी  : ठाणे जिल्ह्यातील १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र.३ व ६ मधील खंडणीखोर तिघा पोलिसांसह सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

Read more

राजकारणातील चिखलाला उद्धव जबाबदार

मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या…

Read more

मविआचा महाराष्ट्रनामा

मुंबई, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय करणावर व पाच वर्षांत काय करणार हे या…

Read more

काँग्रेसचा ‘हा सूर्य हा जयद्रथ’ पवित्रा

जमीर काझी;  मुंबई : निवडणूक प्रचारनीतीत अग्रेसर आणि आक्रमक असलेल्या भाजपाला काँग्रेसने पहिल्यांदाच त्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. काँग्रेसशासित राज्यांत निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या मोठ्या जाहिराती भाजपाकडून दिल्या होत्या. त्यावर…

Read more

विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला आशीर्वाद द्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि महिला सन्मान हे भारतीय…

Read more