‘मोदी है, तो अदानी सेफ है!’ : राहुल गांधी
मुंबई : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गांधी यांनी मोदी यांच्या ‘एक है तो सुरक्षित है’ या घोषणेचा अर्थ सांगितला…
मुंबई : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गांधी यांनी मोदी यांच्या ‘एक है तो सुरक्षित है’ या घोषणेचा अर्थ सांगितला…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपाची हुकूमशाही व दहशत संपवण्यासाठी आणि महाराष्ट्राला स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी बरोबर एकत्र आहोत. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी महाराष्ट्र मोदी, शहा व अदानीचा…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्राचे सरकार चालवणार नाही. त्यामुळे ‘बटेंगे तो कटेगे,’ ही विचारसरणी आपल्याला मान्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर जुंपले आहे. आपणच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे भासविण्यासाठी मुख्यमंत्री…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने त्या…
मुंबई; वृत्तसंस्था : कांदा, टोमॅटो, लसूणपाठोपाठ खाद्यतेलानेही सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांना मासिक रेशनसाठी अधिक बजेट करावे लागेल. भाज्या आधीच…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष युती सरकारने मागील अडीच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्जमाफिया वाढले आहेत. तरुण पिढीला नशेत ढकलून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज धंदा खुलेआमपणे सुरू असून उडता पंजाबप्रमाणे…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण…
मुंबई : शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही असे म्हणत त्यांनी…