मुंबई

‘एक्झिट पोल’मध्ये सत्तेचे हेलकावे

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्यापाठोपाठ ’एक्झिट पोल’ समोर आले आहेत. त्यांतील निष्कर्षानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार चुरस होणार असल्याची…

Read more

व्हायरल क्लिपमधील आवाज आमचा नाही

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पूर्व रात्री भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन प्रकरणात एका कथित माजी आयपीएस अधिकाऱ्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार…

Read more

मतदान केंद्रावर मोबाइल वापरास मनाई

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईलचा दुरुपयोग होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला होता. उच्च न्यायालयाने त्याला मान्यता देताना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्याची परवानगी नाकारली आहे. तसेच याबाबत…

Read more

शेअर बाजार ९० हजारांपर्यंत जाणार

मुंबई  : वृत्तसंस्था : ग्लोबल ब्रोकरेज फर्म ‘एचएसबीसी’ने भारताबाबतच्या रणनीतीवर नवीन नोट जारी करताना ओव्हरवेट आउटलुकसह सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. अहवालानुसार, २०२५ च्या अखेरीस सेन्सेक्स ९० हजार ५२० पर्यंत पोहोचण्याची…

Read more

विनोद तावडे, राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील हॉटेल विवांतामध्ये लाखोंच्या रोकडीसह सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बहुजन…

Read more

विनोद तावडे वादाच्या भोवऱ्यात

वसई : प्रतिनिधी : भाजपचे राष्ट्रीय सचिव वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विरारच्या एका हॉटेलमध्ये निवडणुकीसाठी पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांच्यावर बहुजन विकास आघाडीचया कार्यर्त्यांनी केला. यामुळे हॉटेल परिसरात बहुजन विकास…

Read more

ठाकरे गटाचे थरवळ शिंदे गटात

मुंबई  : विशेष प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना डोंबिवलीतील उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाने या…

Read more

राज गरजले, ‘उद्धवच गद्दार’!

मुंबई : प्रतिनिधी उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे; मात्र या हिंदुत्वाला…

Read more

गरीब, श्रीमंतात दरी पाडण्याचे भाजपचे पाप

कर्जत : प्रतिनिधी : भाजप सध्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहे; पण येथे कुणीच बटणार नाही किंवा कटणार नाही. उलट या लोकांनीच देशात गरीब व श्रीमंत अशी दरी पाडण्याचे पाप…

Read more

अदानी आणि काँग्रेसचे नाते जुनेच : विनोद तावडे

मुंबई : प्रतिनिधी :  उद्योगपती गौतम अदानी यांचा उदय खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारच्या काळातच झाला आहे. काँग्रेस आणि अदानी यांचे नाते जुने आहे, तरीही आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

Read more