मुस्लिम मतदारांचा कौल कुणाला?
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना एकगठ्ठा मतदान केल्याचे आढळून आले, त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. वंचित बहुजन…
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना एकगठ्ठा मतदान केल्याचे आढळून आले, त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. वंचित बहुजन…
-सायली परांजपे फतेहपूर सिक्री या स्थळाचं महत्त्व हे उत्तम स्थापत्य, त्यामागचा इतिहास यांहून खूप वेगळं आहे. ज्या काळात धर्म हा माणसाच्या जगण्याचा, ओळखीचा महत्त्वाचा भाग होता, त्या सोळाव्या शतकात सम्राट…
-अमोल उदगीरकर दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बदलत चाललेल्या जागतिक संरचनेची ही दोन्ही राष्ट्रे अपत्य आहेत. कोरियन राष्ट्राची पण भारतासारखीच फाळणी झाली. भारत पाकिस्तानसारखंच…
-राजा कांदळकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. २० नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी सर्वांचे लक्ष वेधून…
-मारुती फाळके संपतराव गायकवाड चांगल्या कामाचे भरभरुन कौतुक करायचे आणि चुकीच्या गोष्टींवर निर्भयपणे प्रहारही. आपल्या वाणी आणि लेखणीतून समाजमन विवेकी बनविणारा सत्शील कर्मयोगी अकाली जाण्याने अनेकांना पोरके करुन निघून गेला.…
-प्रा. आय. जी. शेख ताजमहल ताज तेरे लिए इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही तुझ को इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से बज़्म-ए-शाही में…
सुनील कर्णिक यांनी फेसबुकवर दोन ओळींची एक पोस्ट टाकली. आटपाट नगरात, गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता … ही भावनिक गोष्ट सांगणारे चांदोबा मासिक ब्राह्मणांनीच सुरू केले. लेखकही तेच होते. वारले…
– कुमार कांबळे हम्पीतील वास्तुशिल्प, भव्य मंदिरे, गोपुरे त्यावरील सुबक नक्षीकाम, कलाकुसर समजून घेताना भान हरपून जाते. वास्तूंचे खांब, तुळई आणि छतही नक्षीदार कलाकुसरीने मंडीत केलेले. लयबद्धता येथील रचनांमध्ये ठासून…
वय वर्षे साठ – याला काट, त्याला काट मूळ व्यवसाय प्लास्टिक पाईपवाले प्रधानसेवकांचे जवळचे सल्लाकल्लागार अमितभाई शाह यांसी तसेच वय वर्षे ब्याऐंशी, अजूनही राजकारणाचे हौशी, भा. रा. काँग्रेसचे अध्यक्ष मपन्ना मल्लिकार्जुन खरगे…
-संजय सोनवणी भारताची आर्थिक प्रगती जी सिंधू काळात झालेली दिसते ती अनाम पण महान शास्त्रज्ञांमुळे. अपार साहस करून समुद्रापारच्या अज्ञात विश्वाकडे जिवावरचा धोका पत्करुन निघालेल्या पहिल्या खलाशामुळे. समुद्रात माल बुडून…