अलविदा सुपर नानाजी!
प्रत्येक व्यक्तिचं आजोळशी नातं अगदी जिव्हाळ्याचं असतं. संवेदनशील माणसांच्या मनाच्या कोप-यात तर आजोळची, आजी-आजोबांची खास जागा असते. आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या आजोबांच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांच्या मनाची…
प्रत्येक व्यक्तिचं आजोळशी नातं अगदी जिव्हाळ्याचं असतं. संवेदनशील माणसांच्या मनाच्या कोप-यात तर आजोळची, आजी-आजोबांची खास जागा असते. आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या आजोबांच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांच्या मनाची…
‘स्पुटनिक इंडिया’त एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी म्हणजे मोठाच गौप्यस्फोट होता. भारतातील काँग्रेस पक्ष, त्याचे नेते राहुल गांधी यांच्यावर टाकलेला तो आरोपांचा बॉम्ब होता. पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच…
इंग्रजांना भारतातून हाकलून देणे, केवळ याच संकुचित अर्थाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे पाहिले गेल्यामुळे भारतीय माणसांच्या व्यापक स्वातंत्र्याचा विचार झाला नाही, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला.‘माझ्या देशातील रुपयाचे अवमूल्यन झाले, त्यास…
उदय कुलकर्णी, मुंबई निर्माते चंद्रकांत लोकरे (एकदंत क्रिएशन्स), सहनिर्माते भूषण लिमये निर्मित ऋषिकांत राऊत लिखित आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित `ज्याची त्याची लव्हस्टोरी` ह्या नाटकाबद्दल एक ठाम विधान सुरुवातीलाच करतो –…
उदय कुलकर्णी, मुंबई `बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर` ही भाऊ पाध्ये यांची कादंबरी १९६७मध्ये प्रथम प्रकाशित झाली. २०१३ मध्ये तिची चौथी आवृत्ती शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केली आहे. भाऊ पाध्ये यांच्या साहित्यकृतींमध्ये या…
उदय कुलकर्णी, मुंबई लेखक, संपादक, रसिक श्रीयुत सुनील कर्णिक यांनी डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या `ब्राह्मणकन्या` या कादंबरीची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर तारीफ केली होती. जुनी कादंबरी आहे माहीत होतं. फक्त…
रवी आमले ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेबाबत काय बोलावे? विद्यमान केंद्र सरकारचे मुखपत्र असल्याप्रमाणे ही संस्था काम करीत आहे. खरे तर याबद्दल या एकट्या वृत्तसंस्थेला दोष देण्याचे कारण नाही. हा विकार आता…
डॉ. श्रीमंत कोकाटे संत तुकाराम महाराज यांचा जन्म दोन फेब्रुवारी १६०८ रोजी पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला. देहू हे गाव इंद्रायणी नदीच्या उजव्या काठावर आहे. संत तुकाराम महाराज यांचे…
विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी, शाळा, महाविद्यालय सुरू केले का? कोणाला अध्यापन केल्याची नोंद आहे का? तसा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही.…
ज्येष्ठ पत्रकार विलासराव झुंजारकाका यांनी वयाचे शतक ठोकले. शंभर वर्षातली सुमारे साठ वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. जोपर्यंत हिंडता फिरता येत होते, तोपर्यंत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वृत्तांकन केले. समाज आणि पुढारीचे…