कोचिंग क्लासला आग; १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू
लखनऊ : उत्तरप्रदेशाची राजधानी लखनऊ येथील अलिगंज भागातील एका कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेत ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जीव…
लखनऊ : उत्तरप्रदेशाची राजधानी लखनऊ येथील अलिगंज भागातील एका कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेत ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जीव…
कोल्हापूर : प्रतिनिधी : तृतीयपंथीयांच्या उपस्थितीत कन्येचा पाचवा वाढदिवस साजरा करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम जगताप कुटुंबियांनी केला. तृतीयपंथीयांची ओटी भरत त्यांचा अपघाती विमा काढण्यात आला. राहूल जगताप यांच्या उपक्रमाचे…
सांगली : प्रतिनिधी : सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. तरीही या निवडणुकीत भाजप महायुतीची १०० मते फुटली. एकीकडे राज्यात…
नाशिक : प्रतिनिधी : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत माघार घेतलेले अपक्ष गोकुळ गीते यांनी महायुती आणि मंत्री गिरीष महाजन यांना टांग मारत विजय मिळवला. राज्यात १७ पैकी १६ जागा जिंकून…
कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर कॉरिडॉर शासनाच्या १५०० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत…
कोल्हापूर : प्रतिनिधी : विकसित भारत घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारत सरकार मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी आज येथे…
परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आहे. तीस जण जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले…
कोल्हापूर : प्रतिनिधी : जो देशात जन्मला तोच देशात राहील. घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर घालवणार, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या…
मुंबई : प्रतिनिधी : तब्बल वीस वर्षांनी पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची न्यायाधीश नावंदर यांनी ठोस पुराव्याअभावी निर्दोष…
मुंबईः पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. ३ जून २००६…