५० टक्के आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषदेच्या निवडणूकांना न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्यावर गेली आहे त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे राज्यातील २२ जिल्हा परिषदांमधील…

Read more

‘अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री’

जमीर काझी : मुंबई :  “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहीलेले नेते होते. कधीतरी मुख्यमंत्री होईन. पण, कायम उपमुख्यमंत्री राहीन, असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम…

Read more

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या सरचिटणीस पदी अशोक पोवार   

कोल्हापूर  : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या  सरचिटणीस पदी अशोक बळीराम पोवार यांची निवड झाली. कार्यालयीन सचिवपदी संभाजी  पाटील (कोपार्डे )यांचीही एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत …

Read more

‘शक्तीपीठ’ मधून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड : राजू शेट्टी

सांगली : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड सुरू आहे. शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील जनतेच्या हितासाठी नसून देवदेवतांच्या नावाखाली अदानींचा  विकास करण्यासाठी राज्यातील कोट्यावधी जनतेवर…

Read more

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा घडवून आणल्या, त्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची आज जयंती.भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र,गरीब मुला…

Read more

राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाची वास्तू समतेचे प्रतिक :  मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर :  कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक…

Read more

काँग्रेसच्या फसलेल्या आंदोलनाचा पोरखेळ

नवी दिल्लीतल्या एआय समिटदरम्यान युवक काँग्रेसच्या फसलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर जे समर्थनाचे संदेश येत आहेत, ते मला पक्षाच्या भविष्यासाठी काही प्रमाणात सकारात्मक वाटतात. कोणताही पक्ष यशस्वी व्हायचा असेल तर त्याच्याकडे…

Read more

गोगावलेच्या पुत्रावरील गुन्ह्यांचा तपास  अधिकाऱ्याची सहकुटुंब आत्महत्या करण्याची धमकी 

जमीर काझी : मुंबई : उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढल्याने चर्चेत आलेल्या महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या महाडमधील राडा प्रकरणात आता नवे वळण मिळाले आहे.…

Read more

काँग्रेस मुक्त की युक्त भाजप ?

भारत हा धर्मभोळ्या लोकांचा देश आहे, हे पूर्वापार वास्तव विद्यमान पंतप्रधानांनी फारच गांभीर्याने घेतलेले दिसते आहे. आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नव्हे, तर एका धर्मवादी राजकीय पक्षाचे पंतप्रधान आहोत, अशा समजुतीत त्यांचा आजवरचा सारा सार्वजनिक…

Read more

खासगीपणाच्या अधिकारांबाबत सामाजिक बेफिकिरी

कौटिल्यांनी त्या काळात पाळतीचा, हेरगिरीचा विचार किती बारकाईने केलेला आहे, हे पाहिले तर आज थक्क व्हायला होते. पाळतशाहीमध्ये ‘विदा‘ म्हणजेच ‘डेटा‘ला अनन्यसाधारण महत्त्व. शस्त्र आहे ते पाळतशाहीचे. पण हे महत्त्व आजचेच नाही. आज ‘डेटा इज न्यू…

Read more