हिंसाचारात पन्नास घरांची तोडफोड
लखनऊ; वृत्तसंस्था : बहराइच परिसरात दुसऱ्या दिवशीही हिंसाचाच्या घटना घडल्या असून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या ५० हून अधिक घरांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली…
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.
संपादकः विजय चोरमारे
लखनऊ; वृत्तसंस्था : बहराइच परिसरात दुसऱ्या दिवशीही हिंसाचाच्या घटना घडल्या असून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या ५० हून अधिक घरांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली…
सांगली; प्रतिनिधी : आज (दि.१५) पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची तातडीने सोय करावी यासाठी निदर्शने करुन आंदोलन केले. व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी.…
जमीर काझी मुंबई : अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून राजकीय रणधुमाळी उडणार आहे. सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यातच प्रामुख्याने दुहेरी लढत होणार आहे. त्याचबरोबर तिसरी आघाडी आणि मनसेचे…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : देशात राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून एकाला अटक केली आहे. हरिकुमार बलराम (२३…
पुणे; प्रतिनिधी : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने राज्यात ‘हर घर संविधान’ संविधान उपक्रम राबवण्याबाबत परिपत्रक काढले आहे. याबाबत संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे आणि कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी…
कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याच निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून झारखंड मध्ये दोन टप्प्यात १३ नोव्हेंबर व २० नोव्हेंबरला निवडणूक…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विविध योजना सुरू आहेत. या फुकटच्या योजना थांबविण्यात याव्यात, तसेच सरकार आणि राजकीय पक्षांना याबाबत योग्य ते दिशानिर्देश द्यावेत अशी मागणी करणारी एक याचिका…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पाठोपाठ झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. झारखंडमध्ये दोन टप्यांत मतदान होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यातील मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्यातील…