लसणाचे भाव चारशे पार; फोडणी झाली महाग!
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टोमॅटो, कांदा आणि कोथिंबिरीनंतर आता लसणाच्या दराचा परिणाम खिशावर होणार आहे. किरकोळ बाजारात लसणाचा दर किलोमागे ४०० रुपयांवर पोहोचला आहे, तर ऑनलाइन लसणाच्या दराने ५०० रुपये…
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.
संपादकः विजय चोरमारे
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टोमॅटो, कांदा आणि कोथिंबिरीनंतर आता लसणाच्या दराचा परिणाम खिशावर होणार आहे. किरकोळ बाजारात लसणाचा दर किलोमागे ४०० रुपयांवर पोहोचला आहे, तर ऑनलाइन लसणाच्या दराने ५०० रुपये…
इस्लामाबाद; वृत्तसंस्था : सीमापार दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावादामुळे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि संबंध सुधारण्यात अडथळा ठरत आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज (दि.१६) पाकिस्तानचा समाचार घेतला.…
श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी आज (दि.१६) ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस खासदार आणि…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. या कार्यक्रमाने जरी निरोप…
कोल्हापूर; प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची केंद्र शासनाने सोमवारी आयएएस केडरमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली. केंद्र शासनाचे अवर सचिव संजयकुमार चौरासिया यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात २३ अधिकाऱ्यांचा समावेश…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना आजपासून (दि.१६) बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. परंतु, वरूण राजाच्या दमदार फलंदाजीमुळे सामन्यातील पहिल्या दिवसाचा…
मुंबई : महायुतीने गेल्या सव्वा दोन वर्षात कृषी वीज बिलाची माफी दिली. गुंतवणूकीत महाराष्ट्र अग्रेसर बनवला आहे. मेट्रो, अटलसेतू, समृध्दी महामार्ग योजना राबवत पायाभूत सुविधेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.…
गडहिंग्लज; प्रतिनिधी : आताची निवडणूक दोन व्यक्ती किंवा दलांची नाही तर प्रवृत्तींची आहे. स्वार्थासाठी दल बदलणारे गद्दार आणि स्वाभिमानी जनता यांची ही लढत आहे. निष्ठेची प्रतारणा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे…
वाळवा; प्रतिनिधी : साखरेचा किमान विक्री दर (एम.एस.पी) वाढला तरच साखर उद्योग टिकणार आहे. हा दर किमान ४२०० रुपये प्रती क्विंटल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा…
सतीश घाटगे कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक, प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. इच्छुकांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर ‘आत्ता नाही तर कधी नाही’…