Prithviraj Chavan slams : सर्वपक्षीय शिष्टमंडळाबाबत संसदीय परंपरेचा भंग
मुंबई : विशेष प्रतिनिधी : पहेलगामनंतरच्या परिस्थितीवर भारताची भूमिका जगासमोर मांडण्याची भूमिका योग्य असली तरी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेमण्याची संसदीय परंपरा आहे. हे शिष्टमंडळ संसदीय असले पाहिजे, मात्र त्या परंपरेचा भंग…