India’s GDP increased : दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला
नवी दिल्ली : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबऱ) जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत जीडीपी ५.६ टक्के होता.…