RBI

Congress Party Cheated : काँग्रेस पक्षाच्या जागेची आरबीआयला परस्पर विक्री : सचिन सावंत

मुंबई : काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये…

Read more

RCOM a/c fraud: रिलायन्स कम्यु.चे कर्जखाते ‘फ्रॉड’ जाहीर करणार

मुंबई : स्टेट बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) च्या कर्जखाते ‘‘फसवणूक’’ (फ्रॉड) म्हणून नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंपनीचे माजी संचालक अनिल अंबानी यांचे नाव आरबीआयला…

Read more

Repo rate : बँका केवळ बड्या कर्जदारांचे हित का पाहतात?

रिझर्व्ह बँकेने ६ जून रोजी आपले नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दर ६% वरून थेट ५.५% इतका अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक तज्ज्ञ फक्त पाव टक्क्याची कपात…

Read more

Repo rate down : रेपो दरात ५० पॉईंटची घसघशीत कपात

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली रेपो दरात ०.५० पॉईंटची घसघशीत कपात केली. रेपो दरात ०.२५ पॉईंटनी कपात होईल असा अंदाज तज्ज्ञांनी…

Read more

RBI repo rate : आरबीआय’कडून रेपो दरात कपात

नवी दिल्ली : आरबीआयच्या पतधोरण समिती (एमपीसी) च्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिक पॉईंटस् कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एमपीसीने कपात करण्याचा निर्णय…

Read more

Online Fraud: जबाबदारी बँकांचीच!

नवी दिल्ली : ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर त्याची जबाबदारी बँकांचीच आहे, असे स्पष्ट करत बँकांनीच सतर्क राहिले पाहिजे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) जबाबदार…

Read more

संजय मल्होत्रा आरबीआयचे २६वे गव्हर्नर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. आरबीआयचे विद्यामान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे. यामुळे मल्होत्रा यांची…

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय रिझर्व्ह बँक

-प्रा. डॉ. पी. एस. कांबळे : डॉ.  बाबासाहेब आंबेडकर आपला डीएस्सीसाठीचा प्रबंध लंडन विद्यापीठात १९२० मध्ये सादर करतात. ज्या प्रबंधात त्यांनी भारतातील चलन व्यवस्था स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये हिंदू आणि मुस्लिम राज्यांच्या राजवटीत…

Read more

रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधून आणले १०२ टन सोने

मुंबई : भारतात दिवाळीत धनत्रयोदशी म्हणजेच धनतरेस. या दिवशी सोने- चांदी खरेदीची परंपरा आहे. यामुळे या दिवशी सोन्याची मोठी उलाढाल होते. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधून १०२ टन सोने…

Read more