Fraudulent package for Marathwada : मराठवाड्याचे अश्रू… फडणवीसांचे नक्राश्रू!
“भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले… प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले…” कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेतील या ओळी नदीप्रलयाने ओढवलेल्या विध्वंसाचे दर्शन घडवतात. तसाच विध्वंस मराठवाड्यातून वाहणाऱ्या नद्यांनी या परिसराचा केला. ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच…