मुंबई आणि मराठी माणसासाठी युती धर्म पाळावाच लागेल : राज ठाकरे
जमीर काझी :मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाला वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदाच निवडणुकीला युतीने सामोरे जात असून युतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल. कोणीही नाराज होऊ नये,…