Pak’s appeal to residents: दोन महिन्यांचा रेशनसाठा ठेवा
इस्लामाबाद/ नवी दिल्ली : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद भारत आणि पाकिस्तानदरम्यान अद्याप उमटतच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीवेळी सुरक्षा दलांना कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे…