रशियाची भारताला अखंडपणे इंधनाची निर्यात : ब्लादिमीर पुतीन
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिली असून हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर राहिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उर्जा सुरक्षा…
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिली असून हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर राहिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उर्जा सुरक्षा…
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए च्या प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी भाषणात जय छठी मैय्या चा जयघोष करताना बिहारच्या जनतेने धुरळा उडवून दिला अशा शब्दात विजयाच्या…
मुंबई : प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता उन्नी मुकुंदन नरेंद्र मोदींची भूमिका साकरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या…
छत्रपती संभाजीनगर : अदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? असा प्रश्न विचारला असता अहमदाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना अहमदाबादचा महापौर करावे लागेल, अशा…
मुंबई : प्रतिनिधी : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने दोन महिने उपचार आणि विश्रांती घेणार असल्याने त्यांनी सोशल मिडियावर पत्रक प्रसिद्ध केल्यावर लवकर बरे व्हावेत यासाठी सत्ताधारी…
भावनगर : आपला सर्वांत मोठा शत्रू कोण असेल तर तो इतर देशांवरील अवलंबित्व. या शत्रूचा आपल्याला पराभव करायचा असेल तर आपल्या १४० कोटी लोकांना इतर देशांच्या दयेवर सोडायचे नाही. अभिमानाने…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२ सप्टेंबर) बिहारच्या रॅली वादावर तीव्र टीका करत आपले मौन सोडले. एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती.…
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत बुलेट ट्रेनचा प्रवास केला. सध्या ईस्ट जपान रेल्वे कंपनीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या…
मुंबई : पहलगामच्या घटनेला अद्याप दोन-तीन महिनेही झाले नाहीत, तोवरच पाकबरोबर आता भारताची टीम क्रिकेट खेळणार आहे, मग आता सिंदूर कुठे गेला? गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का?, असा हल्लाबोल शिवसेना…
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना ५० तासांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगावा लागला तर त्यांना निलंबनाचा सामना करावा लागतो. मग मुख्यमंत्री तुरुंगात जाऊनही पदावर कसे राहू शकतात, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र…