MVA’s protest: वारकऱ्यांची बदनामी; विरोधकांची निदर्शने
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी मात्र वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून वारकऱ्यांना बदनाम करत…