महाभ्रष्ट भाजपापासून राज्याला वाचविण्यासाठी काँग्रेस लढत राहिल: हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून…