नौदल स्पीड बोटच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू
मुंबई : नौदलाकडून समुद्रात ग्रस्त घालत असलेल्या स्पीड बोटने ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोट जोराची धडक दिली. या दुर्घटनेत नौदलाच्या तीन जवानांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. सुमारे सात ते आठ…
मुंबई : नौदलाकडून समुद्रात ग्रस्त घालत असलेल्या स्पीड बोटने ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोट जोराची धडक दिली. या दुर्घटनेत नौदलाच्या तीन जवानांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. सुमारे सात ते आठ…
मुंबई; प्रतिनिधी : फेरी बोट उलटून मुंबईत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. आणखी पाचजण बेपत्ता आहेत. गेट वे ऑफ इंडियाहून घारापुरी लेण्याकडे ८० प्रवासी घेऊन ही बोट निघाली होती. बोटीवर पाच…
बेंगळुरू : मुंबई संघाने आज (दि.१५) सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. सूर्यकुमार यादव आणि सूर्यांश शेडगेच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला ५ विकेट आणि…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की, आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात दगावलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी बेस्टचे…
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघातामुळे बारा वर्षांपूर्वी स्वारगेट परिसरात एस.टी. बस…
मुंबई; प्रतिनिधी : देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानात आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्यातील ३१ जिल्हयांतील एकूण ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण १०४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या १०४ अर्जांमधून महाराष्ट्र…
अरुण विश्वंभर जावळे : जगाच्या पाठीवरचे भारदस्त नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कृषीशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृतीशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, अशा एक ना असंख्य शास्त्रातला महापंडित, महाविद्वान अर्थातच डॉ. बाबासाहेब…