MIRV

Agni-5 : भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ; अग्नि-५ची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : भारताने बुधवारी (२० ऑगस्ट) ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून अग्नि-५ मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे देशाच्या धोरणात्मक संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली.(Agni-5) स्ट्रॅटेजिक…

Read more