Raj Thackrey’s appeal: जाहिरातबाजीपासून दूर राहून अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा : राज ठाकरे
मुंबई : विशेष प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जाहिरातबाजीपासून दूर राहून त्यांना भरीव मदत करा, अशी मागणी मनसे…