Marathi Sahitya Sammelan

मराठी साहित्या, तू कुठे जाशील ?

आकडे फेकायचे आणि उत्सव साजरे करायचे, अशा मायावी वातावरणात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा इथे भरत आहे. आकड्यांतून येणारा उत्साह इथेही जाणवणार…

Read more

माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

अमुक मंदिरामध्ये स्त्रियांनी जावे की नाही जावे ? त्यांना प्रवेश मिळावा की न मिळावा ? अशा चर्चा धर्म पंडित करीत असतात. कारण का, तर स्त्रियांचा विटाळ होतो. आता विटाळ दोन…

Read more

सध्याच्या कठिण काळात साहित्यिकांवर मोठी जबाबदारीःशरद पवार

नवी दिल्लीः काळ झपाट्याने बदलत आहे. समाजाच्या एकात्मतेची वीण उसवत चालल्याचे चित्र दिसते. समाज कठिण आणि नाजूक स्थितीतून जातोय. अशा काळात साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद…

Read more