Maratha Protest and govt: आंदोलन ठारमारू मोहीम
नारायण सुर्वे म्हणाले, ‘पानी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा’… आता, ‘आंदोलन करु का नकू, तेबी कोडतात सांगा’, अशी नवी कविता लिहायची वेळ आली आहे. (Maratha Protest and…
नारायण सुर्वे म्हणाले, ‘पानी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा’… आता, ‘आंदोलन करु का नकू, तेबी कोडतात सांगा’, अशी नवी कविता लिहायची वेळ आली आहे. (Maratha Protest and…
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मुंबईत गेल्या चार दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या. मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले इथपासून ते मराठ्यांनी मुंबईचे वातावरण बिघडवून टाकले इथपर्यंत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेत असताना राज्यातील महाविकास आघाडीसह सर्व पक्षांच्या नेत्यांच्या विश्वासात घ्यावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी मागणी काँग्रेसचे खासदार…
मुंबई : आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन होणार नाही, याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (१ ऑगस्ट) दिले. मुंबईत ज्या ठिकाणी रस्ते आडवण्यात आले आहेत, त्याठिकाणाहून…
खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तिथून परतताना त्यांना काही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या गाडीवर पाण्याची बाटली फेकली. `शरद पवारांनी…
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण शुक्रवारपासून (२९ ऑगस्ट) सुरू आहे. शनिवारी (३० ऑगस्ट) माजी न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन…
मुंबई : जमीर काझी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निकराचा लढा देण्यासाठी मराठा आंदोलक अजूनही राजधानी मुंबईत दाखल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून रेल्वे, बसेस आणि अन्य खासगी वाहनांनी मराठा आंदोलकांचे जथ्थेच्या…
मुंबई : जमीर काझी : मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा वाढत असताना आता विरोधकांबरोबरच सत्ताधारी आमदारही त्याबाबत उघड भूमिका घेत आहेत. सरकारने मराठा…
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी न्या. शिंदे यांनी जरांगे यांच्याशी…
अहिल्यानगर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईत उपस्थित असलेल्या मराठा बांधवांनी गेले दोन दिवस ठिय्या मारला आहे. पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता आंदोलक ठिकठिकाणी…