रणरणत्या उन्हात आमरण उपोषण करणार; मनोज जरांगेंची घोषणा
जालना : मराठा आरक्षाणसंदर्भात अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ३० मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दहा महिने वेळ दिली होती. पण सरकारने…
जालना : मराठा आरक्षाणसंदर्भात अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ३० मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दहा महिने वेळ दिली होती. पण सरकारने…
जालना : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली हत्या करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या आरोपाने राज्यात खळबळ उडाली आहे. मराठा…
पूर्वी रामसे बंधू रहस्यमय अशा लेबलचे हिंदी सिनेमे काढत. दोन तास नाच, गाणी, डरावने आवाज वगैरे मसाला असे. शेवटच्या दहा मिनिटांत पटापट अत्यंत किरकोळ रहस्य-स्फोट असे. बहुतेकदा ते पाहून थिएटरमध्ये…
मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांची मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही मंत्र्यांनी उपोषणस्थळी भेट घेतली. (Maratha protests…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यास सांगितले असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगेंना नोटीस पाठवली आहे.…
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मुंबईत गेल्या चार दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या. मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले इथपासून ते मराठ्यांनी मुंबईचे वातावरण बिघडवून टाकले इथपर्यंत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या.…
मुंबई : आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन होणार नाही, याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (१ ऑगस्ट) दिले. मुंबईत ज्या ठिकाणी रस्ते आडवण्यात आले आहेत, त्याठिकाणाहून…
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण शुक्रवारपासून (२९ ऑगस्ट) सुरू आहे. शनिवारी (३० ऑगस्ट) माजी न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन…
मुंबई : जमीर काझी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निकराचा लढा देण्यासाठी मराठा आंदोलक अजूनही राजधानी मुंबईत दाखल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून रेल्वे, बसेस आणि अन्य खासगी वाहनांनी मराठा आंदोलकांचे जथ्थेच्या…
मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आंदोलकांची कोणतीच सोय न केल्याने आंदोलन आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी आक्रमक न होता शांततेत…