मतपेट्यांमध्ये घालमेल करण्यासाठी सरकारला १५ दिवस मिळतील : पृथ्वीराज चव्हाण
सातारा : सगळ्याच नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करावेत या न्यायालयाच्या आदेशावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. सरकारला मतपेट्यांमध्ये घालमेल…