नितिशकुमार अलर्ट मोडवर !
पाटणा : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. साहजिकच या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची जागा घेतली. एकनाथ शिंदे…
पाटणा : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. साहजिकच या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची जागा घेतली. एकनाथ शिंदे…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच फलंदाज गमावून १२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा करून १५७…
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी, आपल्या मतदानाने हे सरकार नाही. अशी जनतेची भावना आहे. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे. तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सीरिययातील बंडखोर गटांनी आज (दि.७) दारा शहरावर त्यांनी ताबा मिळवला. बंडखोरांनी ताबा मिळवलेले चौथे शहर आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये संघर्षामुळे बशर अल-असादसाठी धोका निर्माण झाल्याचे वृत्त…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा स्मार्टफोन, लॅपटॉप हॅक करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सॅंम पित्रोदा यांनी दिली आहे. याबद्दल बोलताना आज (दि.७) सॅम…
दिल्ली : वडिलांनी गर्लफ्रेंडसमोर मुलाला कानशिलात मारली. आजबाजुचे लोक हसू लागले. गर्लफ्रेंड आणि आपला अपमान झाला. चिडलेल्या मुलाने अपमानाचा बदला घेण्यासाठी आई, वडिल आणि बहिणीचा गळा आवळून खून केल्याची घटना…
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात मुख्य विद्युत वाहिणीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे सोमवारी (दि.९) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर, मंगळवारी (दि.१०) कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी काटकसरीने…
प्रा. अविनाश कोल्हे गेल्या बुधवारी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या बाहेर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यावेळी…
सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर…
मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात…