Maharashtra Dinman

कुर्ल्यातील अपघाताने स्वारगेट अपघाताच्या आठवणी ताज्या

मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघातामुळे बारा वर्षांपूर्वी स्वारगेट परिसरात एस.टी. बस…

Read more

सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट

राकेश कायस्थ कधीकाळी इंदिरा गांधींना “गूंगी गुडिया” म्हटले गेले होते. ते विधानही अतिशयोक्तिपूर्ण होते. इंदिरा गांधी उच्चभ्रू वर्गातील होत्या, मितभाषी होत्या, परंतु दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या गूंगी गुडिया…

Read more

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे

मुंबई; विशेष प्रतिनिधी : कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन…

Read more

कागल हायवेवर गव्याचे दर्शन

वंदूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार लगत असणाऱ्या नलवडे यांच्या शेतामध्ये गव्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासीन नायकवडी यांना रविवारी (दि.८) मध्यरात्री नलवडे यांच्या शेतामध्ये…

Read more

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारावे

कोल्हापूर; प्रतिनिधी : दिल्ली येथे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रगतशील कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तरुण संपूर्ण देशात आणि…

Read more

महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्यावर होणार विचारमंथन

कोल्हापूर; प्रतिनिधी : श्रमिक प्रतिष्ठानतर्फे १६ ते २२ डिसेंबर  या कालावधीत कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्यावर विचारमंथन होणार आहे. ‘महाराष्ट्र कसा आहे,…

Read more

हेळवी होणार हायटेक

कोल्हापूर; प्रतिनिधी : पणजा, खापरपणजोबासह शेकडो वर्षाच्या वंशावळी आणि कुळाच्या नोंदी ठेवणार हेळवी आता हायटेक होणार आहे. पूर्वीच्या कागदी वह्या, चोपड्याबरोबर आता त्यांना लॅपटॉवर नोंदी ठेवता येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील …

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा सुवर्णसौधमधून हटवण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय?

बेंगळुरू :  कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी सरकारच्या…

Read more

संजय मल्होत्रा आरबीआयचे २६वे गव्हर्नर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. आरबीआयचे विद्यामान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे. यामुळे मल्होत्रा यांची…

Read more

देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालला पाहिजे

प्रयागराज : देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालेल, असे म्हणण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी रविवारी (८ डिसेंबर) केली. (Shekhar Kumar Yadav)…

Read more