कुर्ल्यातील अपघाताने स्वारगेट अपघाताच्या आठवणी ताज्या
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघातामुळे बारा वर्षांपूर्वी स्वारगेट परिसरात एस.टी. बस…
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघातामुळे बारा वर्षांपूर्वी स्वारगेट परिसरात एस.टी. बस…
राकेश कायस्थ कधीकाळी इंदिरा गांधींना “गूंगी गुडिया” म्हटले गेले होते. ते विधानही अतिशयोक्तिपूर्ण होते. इंदिरा गांधी उच्चभ्रू वर्गातील होत्या, मितभाषी होत्या, परंतु दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या गूंगी गुडिया…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन…
वंदूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार लगत असणाऱ्या नलवडे यांच्या शेतामध्ये गव्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासीन नायकवडी यांना रविवारी (दि.८) मध्यरात्री नलवडे यांच्या शेतामध्ये…
कोल्हापूर; प्रतिनिधी : दिल्ली येथे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रगतशील कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तरुण संपूर्ण देशात आणि…
कोल्हापूर; प्रतिनिधी : श्रमिक प्रतिष्ठानतर्फे १६ ते २२ डिसेंबर या कालावधीत कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्यावर विचारमंथन होणार आहे. ‘महाराष्ट्र कसा आहे,…
कोल्हापूर; प्रतिनिधी : पणजा, खापरपणजोबासह शेकडो वर्षाच्या वंशावळी आणि कुळाच्या नोंदी ठेवणार हेळवी आता हायटेक होणार आहे. पूर्वीच्या कागदी वह्या, चोपड्याबरोबर आता त्यांना लॅपटॉवर नोंदी ठेवता येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील …
बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी सरकारच्या…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. आरबीआयचे विद्यामान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे. यामुळे मल्होत्रा यांची…
प्रयागराज : देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालेल, असे म्हणण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी रविवारी (८ डिसेंबर) केली. (Shekhar Kumar Yadav)…