Maharashtra Dinman

केरळच्या नर्सला यमन देशात फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : यमन देशातील एका खुनाच्या गुन्ह्यात भारतीय नर्सला फाशी शिक्षा ठोठावली आहे. यमनचे राष्ट्रपती रशद अल अलिमी यांनी नर्स निमिशा प्रिया यांच्या फाशी शिक्षेला मंजूरी दिल्यानंतर हे प्रकरण…

Read more

देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई; जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी जलदगतीने करत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. या प्रकरणी काहीजण राजकरण करत आहे. त्यांना ते…

Read more

Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेले तीन आठवड्यापासून  वाल्मिक कराड चर्चेत होता. मंगळवारी सकाळी वाल्मिक कराड पुणे येथे सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. शरण येण्यापूर्वी त्याने…

Read more

सव्वा लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर; प्रतिनिधी : ख्रिसमस, वर्षाअखेरच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून कोल्हापूर शहर भाविक आणि पर्यटकांनी फुलुन गेले आहे. आज (दि.२७) अंबाबाई मंदिरात एक लाख २७ हजार ३६१ भाविकांनी सायंकाळपर्यंत दर्शन…

Read more

‘सौर कृषी पंप योजने’त महाराष्ट्र अव्वल

मुंबई : शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली आहे. डिसेंबर महिन्यात…

Read more

२६/११ हल्ल्याचा आरोपी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिल अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफीज सईदचा तो नातेवाईक होता.…

Read more

IND W vs WI W : भारताचा एकतर्फी मालिका विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरूद्धच्या तीन सामन्याच्या वन-डे मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवला. मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने विंडिजविरूद्ध पाच गडी राखून विजय मिळवला. आज (दि.२७) वडोदरा येथे झालेल्या…

Read more

देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यलढ्यात डॉ मनमोहन सिंग यांचे नाव अजरामर

मुंबई; विशेष प्रतिनिधी : (Dr Manmohan Singh) : जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ व भारताचे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे केंद्र…

Read more

Virat Kohli : पुन्हा चढला विराटचा पारा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डग-गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. भारताने दुसऱ्या दिवशी पाच फलंदाज गमावून १६४ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना कोहली- जैस्वाल जोडीने…

Read more

AUS vs IND : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच गडी गमावून १६४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. या बाबतीत भारत अजूनही…

Read more