केरळच्या नर्सला यमन देशात फाशीची शिक्षा
नवी दिल्ली : यमन देशातील एका खुनाच्या गुन्ह्यात भारतीय नर्सला फाशी शिक्षा ठोठावली आहे. यमनचे राष्ट्रपती रशद अल अलिमी यांनी नर्स निमिशा प्रिया यांच्या फाशी शिक्षेला मंजूरी दिल्यानंतर हे प्रकरण…
नवी दिल्ली : यमन देशातील एका खुनाच्या गुन्ह्यात भारतीय नर्सला फाशी शिक्षा ठोठावली आहे. यमनचे राष्ट्रपती रशद अल अलिमी यांनी नर्स निमिशा प्रिया यांच्या फाशी शिक्षेला मंजूरी दिल्यानंतर हे प्रकरण…
मुंबई; जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी जलदगतीने करत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. या प्रकरणी काहीजण राजकरण करत आहे. त्यांना ते…
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेले तीन आठवड्यापासून वाल्मिक कराड चर्चेत होता. मंगळवारी सकाळी वाल्मिक कराड पुणे येथे सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. शरण येण्यापूर्वी त्याने…
कोल्हापूर; प्रतिनिधी : ख्रिसमस, वर्षाअखेरच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून कोल्हापूर शहर भाविक आणि पर्यटकांनी फुलुन गेले आहे. आज (दि.२७) अंबाबाई मंदिरात एक लाख २७ हजार ३६१ भाविकांनी सायंकाळपर्यंत दर्शन…
मुंबई : शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली आहे. डिसेंबर महिन्यात…
नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिल अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफीज सईदचा तो नातेवाईक होता.…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरूद्धच्या तीन सामन्याच्या वन-डे मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवला. मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने विंडिजविरूद्ध पाच गडी राखून विजय मिळवला. आज (दि.२७) वडोदरा येथे झालेल्या…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : (Dr Manmohan Singh) : जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ व भारताचे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे केंद्र…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डग-गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. भारताने दुसऱ्या दिवशी पाच फलंदाज गमावून १६४ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना कोहली- जैस्वाल जोडीने…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच गडी गमावून १६४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. या बाबतीत भारत अजूनही…