Maharashtra Dinman

Sambhal : संभलमध्ये ‘मृत्यू कूप’चे पुनरुत्थान सुरू

बरेली : संभलचे जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका यांनी शहरातील १९ प्राचीन विहिरींसह ६८ तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामध्ये ‘मृत्यू कूप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीच्या पुनरुत्थानाचाही समावेश आहे.…

Read more

ईडीच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

सिमला/चंदीगड : भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात चंदीगडच्या सीबीआय पथकाने हिमाचल प्रदेशाची राजधानी सिमला येथील ईडीच्या कार्यालयावर छापा टाकला. भ्रष्टाचाराचे एक प्रकरण दाबून टाकण्यासाठी आरोपीकडून लाखो रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई केली…

Read more

Mahatma Gandhi : शाह यांची चूक मान्य करायला मोदी तयार नाहीत

बेळगाव : गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांनी केलेली चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार स्वीकारायला तयार नाही. मात्र आम्ही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.…

Read more

परभणी, बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न

मुंबई; विशेष प्रतिनिधी : परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना महायुती सरकार मात्र गंभीर नाही. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला…

Read more

Vijay Hazare Trophy : मुंबई, महाराष्ट्र, विदर्भाचे विजय

नवी मुंबई/अहमदाबाद : विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही संघांनी विजय नोंदवले. मुंबईने अरुणाचल प्रदेशचा ९ विकेटनी पराभव केला, महाराष्ट्रानेही मेघालयला ९ विकेटनीच…

Read more

Delhi Assembly : दिल्ली निवडणुकीत काँग्रेसची भाजपबरोबर हातमिळवणी

नवी दिल्ली : आगामी दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे, असा आरोप करत आम आदमी पार्टी (आप) ने गुरुवारी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. (Delhi Assembly)…

Read more

आयसीसीची विराटवर कारवाई

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस आज चांगलाच चर्चेत आहे. आजचा दिवस गाजला तो विराट आणि ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यामुळे. सॅम कॉन्स्टसने कारर्किदितील पहिल्याच…

Read more

Devendra Fadnavis : सर्व विभागांनी १०० दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील १०० दिवसांचा आराखडा विभाग तयार करीत आहेत. त्यामध्ये लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत…

Read more

Swami Vivekananda विवेकानंदांचा आतला आवाज

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर सनातन मंडळी एक मजेशीर खेळी खेळतात. परिवर्तनाच्या चळवळीतील नेते मंडळींना प्रथम ते उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न करतात. ते तसे संपले नाहीत, तर त्यांना उपहासाने संपविण्याचा प्रयत्न करतात. तसे…

Read more

Atal Bihari Vajpeyee अटल वारसा!

अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लोकसभेची निवडणूक लखनौ मतदारसंघातून लढवली, ती त्यांची शेवटची निवडणूक. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार जाऊन संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार सत्तेवर आले आणि डॉ. मनमोहन…

Read more