निवडणूक आयोगासह सरकारला कोर्टाची नोटीस
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विविध योजना सुरू आहेत. या फुकटच्या योजना थांबविण्यात याव्यात, तसेच सरकार आणि राजकीय पक्षांना याबाबत योग्य ते दिशानिर्देश द्यावेत अशी मागणी करणारी एक याचिका…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विविध योजना सुरू आहेत. या फुकटच्या योजना थांबविण्यात याव्यात, तसेच सरकार आणि राजकीय पक्षांना याबाबत योग्य ते दिशानिर्देश द्यावेत अशी मागणी करणारी एक याचिका…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पाठोपाठ झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. झारखंडमध्ये दोन टप्यांत मतदान होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यातील मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्यातील…
दिल्ली : पंतप्रधानांनी 2014 मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या…
चैतन्य रुद्रभटे फलटण : फलटणचे आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत. फलटण आणि बारामतीच्या विकासाचा पाया स्व. श्रीमंत मालोजीराजे यांनी रचला होता. एव्हाना स्व. यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव येथील मुधोजी…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर बाबा सिद्दिकी बरोबरच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनाही संपवण्याची सुपारी…
मुंबई; प्रतनिधी : गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडलेला राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दा विधासभा निवडणुकीच्या तोंडावर मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सात जणांच्या नावाची…
मुंबई; प्रतिनिधी : उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजता एच. एन. रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी…
मुंबई; प्रतिनिधी : मराठी चित्रपट सृष्टीतील विविधांगी भूमिका लीलया साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे (वय ५७) यांचे आज (दि.१४) निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात्त…
मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखक प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे,…
इस्लामाबाद; वृत्तसंस्था : ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) ची शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये होणार आहे. या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग…