Maharashtra Dinman

तोफा धडाडू लागल्या

विधानसभा निवडणुकीची माघारीची मुदत संपली आणि आता मैदानातील चित्र स्पष्ट झाले आहे. शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरले तरी खरे नाट्य अर्ज माघारीपर्यंत असते. ज्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे त्याव्यतिरिक्त अर्ज…

Read more

फडणवीसांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली : खासदार सुप्रिया सुळे

कोल्हापूर; प्रतिनिधी : सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर जाहीर जहरी टीका केली. त्यांनाच घोटाळ्याच्या फाईलवरील सही देवेंद्र फडणवीस यांनी कशी दाखवली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.…

Read more

सोलापुरात वाहतूक पोलिसांचा दणका!

सोलापूर; विशेष प्रतिनिधी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी एकूण १४००० वाहनांवर…

Read more

दिवाळी पाडवा दिवशी माय लेकराची आत्महत्या

बेळगाव : दिवाळी पाडव्याच्या दिवशी  माय लेकराच्या आत्महत्येची  दुर्दैवी घटना घडली आहे. पतीची मारहाण आणि सासू सासऱ्यांचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. हिंडलगा गणपती जवळ असणाऱ्या अरगन…

Read more

जनगणनेचे राजकारण

दर दहा वर्षांनी होणारी जनगणना करोनाच्या साथीमुळे २०२१ मध्ये होऊ शकली नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यानंतर जनगणनेसंदर्भात काहीही बोलणे टाळले. अगदी संसदेत विचारलेल्या प्रश्नावरही काही उत्तर दिले…

Read more

जात अस्मितेच्या राजकारणाला बळकटी

-नामदेव अशोक पवार भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका…

Read more

बंडोबांना थंडोबा करण्याचा प्रयत्न; चार तारखेला अखेरचे चित्र स्पष्ट होणार

मुंबई; प्रतिनिधी : चार पक्ष आणि त्यांच्या दोन आघाड्या असे यापूर्वी मतदारसंघ वाटपाचे असलेले गणित यंदा सहा पक्ष आणि दोन आघाड्या असे झाले आहे. दोन्ही युती, आघाडी यांच्या जागा आता तीन-तीन…

Read more

प्रेमा तुझा रंग कसा

प्रेम या अडीच अक्षरी शब्दाने अवघे विश्व व्यापले आहे. ते दिसते. जाणवते. खुणावते.दुरावते. खंतावते. दु णावते आणि उणावतेही. पण मुळात एखाद्यामध्ये ते का निर्माण होते, कसे निर्माण होते, ‘लव्ह अॅट फर्स्ट…

Read more

सिंचनाचे शिंतोडे

महाराष्ट्राचे राजकारण गेल्या दशकभराहून अधिक काळ सिंचनाभोवती फिरते आहे. २०१४च्या आधी भारतीय जनता पक्षाने कथित सिंचन घोटाळ्यासंदर्भातील बैलगाडीभर पुरावे घेऊन मोर्चा काढला होता. २०१४ला आपलेच सरकार येणार आणि आपण गृहमंत्री…

Read more

आयफोनच्या निर्यातीत ३५ टक्के वाढ

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था : सप्टेंबर महिन्याच्या सहामाहीत भारतातून ॲपलच्या आयफोनच्या निर्यातीत जवळपास एक तृतीयांश वाढ झाली आहे. यावरून भारतात ॲपलचे उत्पादन वाढणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी होत असल्याचे सूचित होते.…

Read more