Maharashtra Dinman

अनिल अंबानींची बोगस बँक हमी

मुंबई वृत्तसंस्था : अनिल धीरुभाई अंबानी ( Anil Ambani ) समूहाच्या ‘रिलायन्स एनर्जी पॉवर’ या कंपनीने ‘सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला (एसईसीआय) बनावट बँक गॅरंटी देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.…

Read more

आदिवासींना वनवासी करण्याचा भाजपचा डाव

रांची वृत्तसंस्था  : आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो, भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो. राज्यघटनेत वनवासी हा शब्द नाही. आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. त्यांचा जल, जंगल, जमीन यावर पहिला हक्क असायला…

Read more

डिजिटल तंत्राआधारे प्रचार झाला हायटेक

कृष्णात चौगुले; कोल्हापूर : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे उमेदवारांच्या प्रचाराला तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रचाराला हायटेक स्वरूप दिले जात आहे. व्हॉटसअॅप ग्रुप व सोशल मिडियासह चारचाकी वाहनांवर एलईडी…

Read more

बोलायचा ठेका फडणवीसांनी दिला का? : मनोज जरांगे

जालना; प्रतिनिधी : लातूर येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना काही प्रश्न करत टीका केली. या टीकेचा खरपूस शब्दांत जरांगे यांनी समाचार घेतला. आरक्षण कसे मिळते,…

Read more

आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

– विजय चोरमारे मुंबई :  तासगावमधील एका कार्यक्रमात दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. `महाराष्ट्र दिनमान`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यासंदर्भात विचारले असता…

Read more

चौकटीबाहेरची स्त्री….

शिक्षणामुळे स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि त्यांना आसमंत खुणावू लागला. विविध क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली झाली. स्त्रियांच्या मोठ्या संख्येला शिक्षण घेण्याची संधी दिली जाऊ लागली. सध्या भारतात सर्व क्षेत्रात महिलांची कमतरता…

Read more

‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…

Read more

रश्मी शुक्लांची उचलबांगडी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आणि आयोगाच्या ढासळत असलेल्या विश्वासार्हतेला काहीसा सावरणारा म्हणावा लागेल. एखादे सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या अधिका-याला मुदतवाढ…

Read more

पुणे, बेंगळुरू सर्वाधिक वाहतूक कोंडीची शहरे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संपूर्ण आशियातील सर्वांत खराब रहदारी आणि सर्वाधिक वाहनांची गर्दी असलेल्या शहरांमध्ये देशातील दोन शहरे आघाडीवर आहेत. यामध्ये बंगळुरू पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स’च्या अहवालात…

Read more

रिद्धिमान साहची क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था : मायभूमीत क्लीन स्वीप देत न्यूझीलंड संघाने भारताला मोठा धक्का दिला.तीन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावर असा पराभव स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंगळुरू…

Read more