CJI’s felicitation : राज्यघटनेमुळे कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी : सरन्यायाधीश गवई
मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भक्कम राज्यघटनेमुळे देशातील कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकते. राज्यघटनेची ही ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई…