Ketkar : स्मृतिभ्रंशांने मध्यमवर्गीयांची विचारशक्ती संपली
कोल्हापूर : प्रतिनिधी : १९७५ पूर्वीच्या मध्यमवर्गाचा चळवळ, साहित्य, नाट्य, कला यासह सामाजिक कार्याशी संबध होता. त्यावेळी मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या संकुचित असूनही सामाजिकदृष्ट्या व्यापक विचार करत होता. सध्याचा मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या संपन्न…