अव्वल फलंदाज
आयपीएल २०२५ हंगामासाठी सौदी अरेबियामध्ये क्रिकेटपटूंवर बोली लागली. यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. लिलावाच्या पहिल्या दिवशी श्रेयसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. त्याला पंजाब संघाने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.…
आयपीएल २०२५ हंगामासाठी सौदी अरेबियामध्ये क्रिकेटपटूंवर बोली लागली. यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. लिलावाच्या पहिल्या दिवशी श्रेयसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. त्याला पंजाब संघाने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.…
जेद्दा, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी सुरू असणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये दुसरा दिवस गोलंदाजांचा, विशेषत: वेगवान गोलंदाजांचा ठरला. यामध्ये, सध्या संघाबाहेर असणारा भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी…
पर्थ, वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर मालिकेतील पर्थ कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसरा दिवसही भारताचा ठरला. शनिवारी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत संपवून ४६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल…
पर्थ, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेस २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथील पहिल्या कसोटीने सुरुवात होत आहे. या कसोटीत ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांना अंतिम अकराच्या…
वृत्तसंस्था, होबार्ट : गोलंदाजांची प्रभावी कामगिरी आणि मार्कस स्टॉइनिसच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेटनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत ३-०…
पर्थ, वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या एका आठवड्यावर आली असताना भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. लोकेश राहुल आणि सर्फराझ खान यांच्यापाठोपाठ शनिवारी भारताचा शुभमन गिलही…
जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या झंझावाती नाबाद शतकांच्या जोरावर भारताने मालिकेतील चौथ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावांनी दणदणीत मात केली. या विजयासह भारताने…
वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. साऊथी घरच्या मैदानावर होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. (Tim Southee) न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज…
सेंच्युरियन, वृत्तसंस्था : तिलक वर्माचे नाबाद शतक आणि त्याला अभिषेक वर्माने दिलेली अर्धशतकी साथ यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने चार…
मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित…