CM JNU speech: भाषा हे संवादाचे माध्यम; वादाचे नव्हे : मुख्यमंत्री
नवी दिल्ली : भाषा हे संवादाचे माध्यम आहे, वादाचे नव्हे, असे सांगत मराठी भाषेसह इतर भारतीय भाषा आल्या पाहिजेत, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (२४ जुलै) येथे केला.…