Farmers Issue

Ajit pawar slams opponants: शेतकऱ्यांच्या प्रश्नांआडून राजकारण नको : अजित पवार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा असून राज्यातले सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे शेतकऱ्यांना मदत करणे सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार…

Read more