Farmers in Marathwada

Heavy rains hit : महाराष्ट्रावर अस्मानी संकट

नवरात्र उत्सव सुरू झाला आणि त्याचवेळी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांसह सोलापूर, जळगाव जिल्ह्यातील लोकांच्या नशिबी रात्रीचं जागणं आलं. अतिवृष्टीचा फटका लाखो लोकांना बसला असून एरव्ही दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणा-या मराठवाड्यातला पाऊस…

Read more