Farmer Loan Waiver

निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला ब्रेक; बळीराजा संकटात

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील विधान परिषद निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेला ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणार होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची…

Read more