ए.आय.चे आव्हान सर्वांनी स्विकारले पाहिजे : डॉ.अनिल पाटील
वाळवा : प्रतिनिधी : आगामी काळात ए.आय. (कृत्रिम बुध्दीमत्ता) मुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत. ए.आय.मुळे जेवढा विकास होणार आहे तेवढेच प्रश्न निर्माण होणार आहेत. काळानुसार बदलला तरच…