गांधी भारताचा आत्मा, तर आंबेडकर मेंदू
-प्रियदर्शन : ‘आम्ही भारताचे लोक…’ यापासून सुरू होणाऱ्या भारतीय संविधातील प्रस्तावनेत ‘आम्ही’ कोण आहोत? हा प्रश्न रघुवीर सहाय यांच्या प्रसिद्ध कवितेत विचारला होता. (Gandhi-Ambedkar) ‘ जन गण मन में भला कौन…
-प्रियदर्शन : ‘आम्ही भारताचे लोक…’ यापासून सुरू होणाऱ्या भारतीय संविधातील प्रस्तावनेत ‘आम्ही’ कोण आहोत? हा प्रश्न रघुवीर सहाय यांच्या प्रसिद्ध कवितेत विचारला होता. (Gandhi-Ambedkar) ‘ जन गण मन में भला कौन…
कुमार कांबळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात…
अरुण विश्वंभर जावळे : जगाच्या पाठीवरचे भारदस्त नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कृषीशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृतीशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, अशा एक ना असंख्य शास्त्रातला महापंडित, महाविद्वान अर्थातच डॉ. बाबासाहेब…
-प्रा. डॉ. पी. एस. कांबळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपला डीएस्सीसाठीचा प्रबंध लंडन विद्यापीठात १९२० मध्ये सादर करतात. ज्या प्रबंधात त्यांनी भारतातील चलन व्यवस्था स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये हिंदू आणि मुस्लिम राज्यांच्या राजवटीत…
मुंबई: विशेष प्रतिनिधी : आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला महत्त्व देणारे घटनाकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वह्या,पेन पुस्तकांची शैक्षणिक मानवंदना देवून अभिवादन करावे, असे आवाहन महामानव प्रतिष्ठान…
मुंबई; प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या १० लाखांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेकडून डॉ.…