devendra fadnavis

फडणवीस मुख्यमंत्री होताच माझे उपोषण सुरू : जरांगे

मुंबईः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाला, की मी पुन्हा…

Read more

महायुतीच्या ‘दणदणीत विजया’चे श्रेय लाडक्या बहिणींना : एकनाथ शिंदे

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेतील पराभव विसरत महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीने मोठा कमबॅक केला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिले आहे. यावेळी बोलताना ते…

Read more

महायुतीचा झेंडा, मविआचा सुफडासाफ

कोल्हापूर; प्रतिनिधी :  लोकसभा निवडणूकीतील पराभव विसरुन महायुतीने विधानसभा निवडणूकीत दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे आश्वासक वाटचाल केली आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागत असून मतदानाचा कलात…

Read more

शेतकरी आत्महत्येचे शिंदे, फडणवीस, अजित पवार पापाचे धनी

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांचे आत्महत्येचे धनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पापाचे धनी आहेत, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी…

Read more

बड्या नेत्यांमुळे विदर्भाकडे देशाचे लक्ष

-विक्रांत जाधव विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. भाजपने या गडाला सुरूंग लावले. आज यवतमाळसारख्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.…

Read more

राजकारणातील चिखलाला उद्धव जबाबदार

मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या…

Read more

बोलायचा ठेका फडणवीसांनी दिला का? : मनोज जरांगे

जालना; प्रतिनिधी : लातूर येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना काही प्रश्न करत टीका केली. या टीकेचा खरपूस शब्दांत जरांगे यांनी समाचार घेतला. आरक्षण कसे मिळते,…

Read more

‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…

Read more

फडणवीसांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली : खासदार सुप्रिया सुळे

कोल्हापूर; प्रतिनिधी : सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर जाहीर जहरी टीका केली. त्यांनाच घोटाळ्याच्या फाईलवरील सही देवेंद्र फडणवीस यांनी कशी दाखवली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.…

Read more

टरबुज्याची नजर सांगायची, ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आगामी पुस्तकावरून ऐन निवडणुकीच्या काळात राजकारण ढवळून निघणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशमुख…

Read more