डॉ.आंबेडकरांच्या धोरणामुळे भारत देश उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णकडे : मुख्यमंत्री फडणवीस
जमीर काझी : मुंबई : राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण…