Congress

अंबानी, अदानी भाजपचे दोन मोठे एटीएम

नवी दिल्लीः  काँग्रेस नेते उदित राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एटीएम’बाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. उदित राज म्हणाले, की भाजपने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी संपूर्ण देशातील जनतेला…

Read more

काँग्रेसचा ‘हा सूर्य हा जयद्रथ’ पवित्रा

जमीर काझी;  मुंबई : निवडणूक प्रचारनीतीत अग्रेसर आणि आक्रमक असलेल्या भाजपाला काँग्रेसने पहिल्यांदाच त्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. काँग्रेसशासित राज्यांत निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या मोठ्या जाहिराती भाजपाकडून दिल्या होत्या. त्यावर…

Read more

कोल्हापूरचे ‘उत्तर’ क्षीरसागर की लाटकर ?

कोल्हापूर; सतीश घाटगे :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारीच्या घोळानंतर महाविकास आघाडी ‘तू चाल गड्या, तुला भीती कशाची’ अशा आत्मविश्वासाने मैदानात उत्तरली आहे. त्यामुळे आता महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश…

Read more

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली

अकोला/नांदेड : प्रतिनिधी : अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात…

Read more

नवसंकल्पना राबवणाऱ्या ऋतुराज यांना साथ द्या : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना घेऊन आमदार ऋतुराज पाटील काम करत आहेत. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन…

Read more

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती; भाजपवर तत्काळ कारवाई करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही, अशा पद्धतीच्या खोट्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या…

Read more

आदिवासींना वनवासी करण्याचा भाजपचा डाव

रांची वृत्तसंस्था  : आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो, भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो. राज्यघटनेत वनवासी हा शब्द नाही. आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. त्यांचा जल, जंगल, जमीन यावर पहिला हक्क असायला…

Read more

राहुल, प्रियांका महाराष्ट्रात तळ ठोकणार

मुंबई; प्रतिनिधी : वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन…

Read more

सरकार आल्यास महिलांना महिना ३ हजार : राहूल गांधी

मुंबई; जमीर काझी : भाजपाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या यंत्रणाच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार चोरले. केवळ अदानी आणि अंबानींसाठी काम करणारे सरकार बनवले. त्यामुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे, प्रकल्प…

Read more

बिघडलंय… घडलंय…!

कोल्हापूरच्या राजकारणात नेमके काय चालले आहे याचा अंदाज खुद्द त्या राजकारणाच्या आखाड्यातील लोकांना येत नव्हता इतके या राजकारणाने गोंधळात टाकले. कोल्हापूरचे राजकारण राज्याच्या पातळीवर इतके चर्चेत कधीच आले नव्हते. त्याअर्थाने…

Read more