कोण आहे तनुष कोटियन?
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या बरोबरीत आहे. भारताचा फिरकीपटू अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर भारतीय क्रिकेट…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या बरोबरीत आहे. भारताचा फिरकीपटू अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर भारतीय क्रिकेट…
मुंबई : मुंबई संघातील अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित दोन कसोटींसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. रविचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यामुळे संघात रिक्त झालेल्या स्थानावर तनुषला स्थान…
मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाने रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) सराव केला. या सरावादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज आकाशदीप यांना दुखापत…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील उर्वरित तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली. यामध्ये ऑस्ट्रेलियने संघात महत्वाचे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाने सलामीजोडीत आणि गोलंदाजीत बदल केला आहे. मालिकेतील चौथा…
मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा गुरुवारी मेलबर्न विमानतळावर एका प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी हुज्जत घालताना दिसला. मला न विचारता तुम्ही व्हिडिओ चित्रित करू शकत नाही, असे विराटने…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील गाबा कसोटीनंतर रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. निवृत्ती जाहीर केल्यानंतर अश्विन मायभूमीत परतला आहे.…
ब्रिस्बेन : वेगवान गोलंदाज महंमद शमीसाठी भारतीय कसोटी संघाची दारे खुली आहेत. तथापि, त्याच्या फिटनेसविषयी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) हमी देणे आवश्यक आहे. शमीच्या फिटनेसविषयी २०० टक्के खात्री झाल्यानंतरच त्याचा…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बुधवारी निवृत्ती जाहीर करणारा भारताचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये अश्विनने गोलंदाजीमध्ये नवे विक्रम प्रस्थापित करतानाच…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने ही घोषणा केली. अश्विन कर्णधार रोहित…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता आठ धावा…