प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगलेली आहेत. महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची…