लबाड सरकारने राज्यपालांकडूनही खोट्या गोष्टी वदवून घेतल्या ; भास्कर जाधवांचा हल्लाबोल
मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारने तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काहीही केलेले नाही. राज्यपालांच्या भाषणात याबाबत काहीच आले नाही. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या, असा आरोप शिवसेना…