भारताने सहाव्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली; वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी
नवी दिल्ली : भारताने सहाव्यांदा १९ वयोगट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे आव्हान ठेवले होते. वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत तब्बल प्रत्येकी १५ चौकार, आणि षटकार…