CJI on Article 370: कलम ३७० आंबेडकरांच्या विचारांविरोधात : सरन्यायाधीश
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी एकाच संविधानाची कल्पना केलेली होती. त्यांनी राज्यासाठी स्वतंत्र संविधानाच्या कल्पनेला त्यांनी कधीही अनुकूलता दर्शविली नाही. त्यामुळेच कलम ३७० आंबेडकरांच्या अखंड भारतासाठी…