Adivasi

लेखणी नसती तर कदाचित मी शस्त्र उचललं असतं Jacinta Kerketta 

जसिंता केरकेट्टा या झारखंडमधील उरांव आदिवासी समाजातील कवयित्री आणि पत्रकार आहेत. आदिवासी लोकांचे विस्थापन आणि निसर्गाचा होत असलेला नाश हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. आदिवासी हक्कांसाठी ठाम भूमिका घेऊन काम…

Read more

अबब अजगर! खातो किती, पचवतो कसे?

– स्टॅन ठेकेकरा, योगेंद्र आनंद : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या केरळमध्ये, विशेषतः वायनाडच्या दुर्गम जंगलामध्ये मुल्लू कुरुम्बा आदिवासी राहतात. शिकार हे या आदिवासींचे उपजीविकेचे मूळचे साधन. ते खेळ म्हणून किंवा आनंदासाठी…

Read more